पोस्ट्स

Viral लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

इमेज
छोट्या पडद्यावरील 'लागिर झालं जी' ही सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील गेल्या दोन दिवसापूर्वी चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे नीतीश चव्हाण. या मालिकेतील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने यांचे अपघाती निधन झालं. मात्र सोशल मीडियावर या कलाकार ऐवजी नीतीश चव्हाण (अज्या) चा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊन नितीशचाच अपघाती मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे नितीश चव्हाण (अज्या) च्या चाहत्या वर्गाकडून दुःख व्यक्त केलं जात होते. मात्र याबाबत काही वेळातच खुलासा होऊन सत्य समोर आलं आणि नेमकं कोणाचा अपघाती मृत्यू झाला हे स्पष्ट झालं. आणि नीतीच्या चाहत्यानी दिलासा व्यक्त केला. नीतीश चव्हाण 'लागिर झालं जी' या मालिकेतील अज्याच्या भूमिकेने लाखो लोकांची मनोज जिंकली आणि त्यांच्या मनात जागा निर्माण केली. आणि अज्याच्या भूमिकेमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. आता अशातच नितीश चव्हाणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. आणि हिच पोस्ट बघून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. या पोस्टमध्ये नितीश चव्हाणने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नीतीश एक फलक घेऊन...

Salman Khan Snake Bite | सलमान खानला चावला साप | साप चावल्यावर काय करावेत जाणून घ्या

इमेज
 अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) उद्या वाढदिवस (Birthday) आहे आणि आज तो एका मोठ्या संकटातून वाचला. होय तुम्ही बरोबर वाचत आहे. सलमान खान खूप मोठ्या संकटातून वाचलाय. सलमान खानला त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊस येथे साप चावला (Snak). साप हा बिनविषारी असल्याने मोठा अनर्थ टळला. साप चावल्यानंतर सलमान खानला पहाटे नवी मुंबई मधल्या कामोठे परिसरातील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सलमान खान ला सकाळी नऊ वाजता घरी सोडण्यात आले. सध्या सलमान खानची प्रकृती ठिक असल्याचे कळते. (Salman Khan Snake Bite) साप चावल्यावर लगेच कोणते उपचार करावेत आणि साप विषारी आहे की बिनविषारी हे कसं ओळखायचं हे आपण जाणून घेऊया :  1) साप चावल्यावर लगेच खचून न जाता संयम व धीर धरावा. 2) साप चावलेली जागा (जखम) स्वच्छ धुऊन घेतली पाहिजे. 3) जखम ज्या ठिकाणी झालीय, म्हणजे सापाने जिथे दंश केलाय त्या ठिकाणाहून शरीराकडे जाणाऱ्या धमन्या घट्ट बांधून घ्यावी. जेणेकरून शरीरात विष जास्त प्रमाणावर भिनणार नाही. उदा. साप जर पायाच्या अंगठ्याला चावला असेल, तर गुडघ्याच्या खालचा भाग म...

अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या 'ओ शेठ' गाण्याची चोरी, गायकानेचं गाणं चोरल्याचा आरोप ?

इमेज
सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कोण हिरो होईल आणि कधी कोण झिरो होईल ते सांगता येत नाही, याचं कारण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार गाणं ओ शेठ तुम्ही नादच केलय थेट ! हे गाणं आता चोरल्याचा गीतकार, संगीतकार आणि निर्माते संध्या केशे आणि प्रनिकेत खुणे यांनी गायकानेच आपलं गाणं चोरल्याचा आरोप केलाय. ओ शेठ तुम्ही नादच केलय थेट ह्या गाण्याचा व्हाट्सअप, फेसबुक, यूट्यूबसह इंस्टाग्राम वर ही ट्रेंड पाहायला मिळाला. मराठीतल हे गाणं अवघ्या काही दिवसात कोटींच्या घरात व्ह्यूज मिळवणार गाणं ठरलं. या गाण्याने प्रत्येकालाच शेठ करून सोडलय. संपूर्ण राज्यात व्हायरल होणार हे गाणं आता वादाच्या भोवऱ्यात गुंतलय. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याने या गाण्याच्या संगीतकार, गीतकार व निर्माते यांना प्रसिद्धी मिळवून दिली खरी ; पण गाण्याच्या मालकीवरून आता वाद निर्माण झालाय. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याच्या मालकी वरून हा वाद आता रंगलाय. गाण्याचे गायक उमेश गवळी यांनी हे गाणं आपल्याच मालकीच असल्याचे म्हणून डीजे प्रनिकेत ऑफिशियल यूट्यूब चैनल वर असलेल्या या गाण्यात आपले हक्क दाखवून हे गाणं युट्युब वरून ...

व्हायरल व्हिडिओ | औरंगाबाद मध्ये पुराच्या पाण्यात विहीर वाहून जातानाचा थरारक प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय !

इमेज
        औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी दुकानात पाणी शिरले, मात्र आता एक औरंगाबाद जिल्ह्यातील वेगळीच घटना समोर आलीय. शिवना नदीला आलेल्या पुरामुळे चक्क शेतकऱ्याची विहीरच गेली वाहून... औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खूप दिवसानंतर सुरू झालेल्या जोरदार पावसाने हैदोस घातलाय, कुठे पूल खचले, तर कुठे घरा-दुकानात पाणी शिरले, तर कुठे शेतातील पिकाचे नुकसान झालंय. पण आता अशातच एक धक्कादायक घटना समोर आली औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिरसगावात चक्क एका शेतकऱ्याची विहीरच वाहून जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. पुरात चक्क विहिरच गेली वाहून औरंगाबाद मध्ये सुरू असलेला पाऊस हा चांगलाच बरसल्याने औरंगाबाद जिल्ह्यात ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे नदी, नाले आणि तलाव पूर्ण क्षमतेने भरले आणि शिवना नदीला तर पुरच आलाय. शिवना नदीला पूर आल्याने गंगापुर तालुक्यातील शिरसगाव या गावातील किसन देविदास काळे, गोरख काळे यांची विहीर नदीच्या पात्रात वाहून गेली. विहीर वाहून जातानाचा प...